- वैभव गायकरपनवेल : राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये समावेश असलेल्या तळोजा एमआयडीसीलाही घरघर लागली आहे. प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. पार्किंगसाठी एकही वाहनतळ नाही. सक्षम अग्निशमन यंत्रणा नाही. दीड लाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रो ...
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएएल) आणि नागरी उड्डयण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार बुधवारी करण्यात आला. या प्रसंगी भारत सरकारतर्फे आर. एन. चौबे, सचिव, नागरी उड्डयण मंत्रालय आणि सवलतधारक कंपनीतर्फे जीव्हीके रेड्डी, अध्यक्ष, एनएमआयएएल यांनी सदर ...
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आर्थिक गुन्हे शाखेचे एसीपी राजकुमार चाफेकर यांचा ठावठिकाणा अखेर लागला असून, एसीपी चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे असल्याचे समोर आले आहे. ...
शहरात जुगाराचे अड्डे वाढू लागले असून, चित्रपटगृहाबाहेर तसेच रेल्वेस्थानकांच्या आवारात डाव मांडले जात आहेत. त्या ठिकाणी जुगाऱ्यांची गर्दी वाढत असून, दररोज लाखोंचे डाव लागत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
महापालिकेचे अनेक वर्षांपासून रखडलेले लेखापरीक्षण अखेर मार्गी लागले आहे. नियमित लेखापरीक्षणामध्ये १४२७ व वार्षिक लेखापरीक्षणामध्ये ६७३ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ...
महापालिकेस इंडिया रेटिंग अॅण्ड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन दिले आहे. सातत्याने चौथ्या वर्षी अशाप्रकारे मानांकन मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. ...
खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. थकीत वेतनामुळे कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन चालू केले आहे. ...