शहरातील पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करत सिडको, नगरविकास विभाग, सीआरझेड प्राधिकरण, रेरा तसेच राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण यांना पत्रे पाठवून दाद मागितली. ...
इराण-इस्रायल-अमेरिका यांच्या अंदाजित ७५०० कोटींच्या युद्धखर्चापेक्षा भारताला बसत असलेला अंदाजे १५००० ते २२००० कोटींचा फटका अनेक पटींनी जास्त आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणाऱ्या देशांपैकी एक असून देशांतर्गत उत्पादन अपुरे पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. युद्धामुळे जागतिक व्यापार साखळी विस्कळीत झाली असून कंटेनर उपलब्धता, वाहतूक खर्च आणि साठवण खर्चात वाढ झा ...