Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रूषा हाॅस्पिटल ला सोमवारी सकाळी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. रुग्णांना तत्काळ जवळील सामाजिक संस्थेच्या हाॅलमध्ये हलविण्यात आले असून आग विझविण्यास सुरूवात केली आहे. ...
Naral Bajar Bhav श्रावण महिन्यासह नारळी पौर्णिमेमुळे नागरिकांकडून नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवसांत तब्बल १६०० टन नारळाची विक्री झाली आहे. ...
खटल्याच्या निकालावर प्रभाव पाडण्यासाठी अज्ञाताने थेट न्यायालयातच हा लिंबू-मिरचीचा उतारा केला होता. यानंतर एक न्यायाधीश चार दिवस सुटीवर गेले होते, अशीही चर्चा आहे. ...