तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या विषयावरून लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. शासनाकडून तत्काळ जमीन हस्तांतर करून घ्यावी. योग्य मार्ग निघाला नाही, तर पुढील स्थायी समितीची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवितानाच भविष्यात अस्वच्छता करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी क् ...
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शहरवासीयांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देता येत नाहीत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचारही मिळत नाहीत व खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर नियंत्रण राहिलेले नाही. ...
शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे रहिवाशांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांना जरब बसावा यादृष्टीने शहरात सीसीटीव्ही ...
ठेकेदारावर अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने कामे करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यामुळे विकासकामांच्या दर्जावर परिणाम होत असून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्ह ...