Navi Mumbai: स्वत:च्या मालकीचे धरण असतानासुद्धा शहराच्या अनेक भागांत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. त्याचबरोबर अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. याविरोधात ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी - कर्मचारी यांना 30 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ...