Natural farming : विज्ञान समजून घेतले नाही म्हणून शेतकऱ्यांना (Farmer) शेतीशास्त्र समजले नाही. त्यामुळेच आज शेतीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नैसर्गिक शेतीविषयी पद्मश्री सुभाष शर्मा काय सांगतात ते वाचा सविस्तर ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील विजेच्या धक्क्याने दोन सख्या बहिणी बेशुद्ध होऊन जखमी झाल्याने त्यांना तत्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कैलास गारे यांनी सांगितले. ...