गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे केल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात ठेकेदारांनी ही कामे केलीच नसल्याचा आरोप करून याबाबत कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षातील आपले नियोजन पुर्ण केले असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या सुमारे २१ कोटी रूपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर तालुक्यात २२५ अंगणवाड्यांसाठी नवीन इमारत बांधण्या ...
राज्य सरकारने कृषिविषयक धोरणात शेतकऱ्यांकडील वीजबिल वसुलीसाठी मार्चअखेरपर्यंत मुदत दिली असली तरी, अद्याप शेतकऱ्यांकडे रब्बीचे पैसेच मिळालेले नसल्याने वीजबिल वसुलीसाठी मे २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. ...
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर होणारा खर्च व मिळाणारे उत्पन्न तसेच दलित वस्तीच्या कामांवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात येऊन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर होणारा खर्च यापुढे शासनाकडून घेण्यात यावा, असा ठराव करण्यात आला. तर दलित व ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महादेवपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत ओळखपत्रांचे वाटप केले. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तत्काळ चौकशी अहवाल सादर करुन या प्रकरणात दो ...
शहरासह जिल्हाभरातील शाळा सोमवारपासून (दि.४) सुरू होणार असून, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहे. ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालका ...