कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या म ...
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आ ...
येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असतानाही त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तसेच रुग्णांचा शोध घेतला जात नसल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा परिषदेच् ...
शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनानेही आता कडक पावले उचलली असून, सकाळी साडेदहा वाजता मुख्य प्रवेशद्वारासह अन्य लहान दरवाजेही बंद करण्यात आली असून, प्रत्येकाला कामाशिवाय आत सोडण्यास मज्जाव ...
गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या ...
जिल्हा परिषदेच्या सन २०२०-२१च्या एकूण उत्पन्न व खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या सुमारे पाच कोटी रुपयांतून प्रत्येक सदस्याला त्याच्या मतदार विकास कामांसाठी सात लाख रुपये सेसनिधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर् ...
गेेले संपूर्ण वर्ष कोरोना महामारीत गेले असताना शासनाकडून अनुदान मिळण्यात आलेल्या अडचणी व करवसुलीत झालेल्या घटीचा परिणाम जिल्हा परिषदेच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पावर झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्म्याने हा अर्थसंकल्प घ ...
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सर्व विभागांचे नियोजन पूर्ण झाले असले तरी, प्रशासकीय मान्यता देऊन कामांची यादी बांधकाम विभागाला पाठविण्यास विविध विभागांकडून विलंब होत असल्याची बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक विभागाने आजच्या आज संबंधित याद्या बांधकाम वि ...