लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्ष, संघटनांनी लावलेले फलक, बॅनर्स काढले जात असताना शासकीय कार्यालयांमध्येदेखील शासनाच्या योजनांच्या जाहीरात फलक लावण्यात आलेले आहेत, ...
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी अथवा समर्थकांनी विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा प्रचारासाठी वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. ...
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या पक्षाचे नाव, निवडणूक चिन्हे आपल्या खासगी वाहनांवर लावून फिरतात, निवडणूक आयोगाने त्यालाही आक्षेप घेतला असून, तसे करणेदेखील राजकीय पक्षाचा प्रचार मानला आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचे काटेकोरपालन करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर असली तरी जनतेलाही आचारसंहितेबाबत जागृती निर्माण करून आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे थेट करण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया कालमर्यादा कमी असल्याने कामाचे पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपली जबाबदारी नियोजनबद्ध पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या. ...
नूतन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामकाजाला प्रारंभ केला असून, सध्या निवडणुकीचा काळ पाहता आगामी काळात लोकसभा निवडणुकीची तयारी व दुष्काळ निवारण या दोन्ही गोष्टींना अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांन ...
व्यवस्थेच्या दृष्टीने अन्य अधिकाऱ्यांची पदे व जबाबदाºया भिन्न असल्या तरी, जिल्हाधिकारी हे पद एकूणच शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या सर्व खात्यांतर्गत अधिकाराचे मानले जाते. ...