लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत व पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या काळात अशाच प्रकारे राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी तक्रारी केल्या होत्या. निवडणूक यंत्रणेने परस्पर मतदार यादीतील नावे वगळल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. नि ...
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य व ...
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५४ गावांमधील ११८४ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ९४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. ...
मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची चौकशी करण्यात येऊन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी काही संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...
निवडणुकीत जो मतदार एका पायाने अपंग होता, त्याचे दोन्ही पाय सुरळीत होते. अंध डोळस होता तर ज्याला मनोरुग्ण ठरवले तो तर सुज्ञपणे व्यापार करणारा आढळला... लोकसभा निवडणुकीची मतदार यादी किती बोगस आहे हा त्याचा खास नमुना काही अधिकाऱ्यांना आढळला आहे. ...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकºयांचा रोष ओढविण्याची भीती सरकारला वाटल्यामुळे चार दिवस उशिराने का होईना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शनिवारपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सलग तीन दिवस मुक्काम ठोकणा-या ...
जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक या दोन मतदारसंघात २६ उमेदवार रिंगणात असून, नाशिक मतदारसंघात १६ पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढवित असल्यामुळे या मतदारसंघात दोन बॅलेट युनिट म्हणजेच ईव्हीएम लावण्यात येणार आहेत. दिंडोरीत अवघे ८ उमेदवार आहेत. जिल्ह्यात धुळे मत ...