गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या योजनेतील धान्य वाटपासाठी रेशन दुकानदारांना प्रतिक्ंिवटल १५० रुपयांचे कमिशन दिले जाणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील २६०० दुकानदारांना होणार आहे. सदर कमिशन हे दुकानदारांच्या खात्यावर जमा ...
नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामध्ये वाढ केली जात असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठालगतच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिला जात आहे. ...
मृगाच्या पहील्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक घरांचे कौल,पञे यांचेही नुकसान झाले आसून प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी करण्यात येत आहे . ...
शहरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २१.१ मिमी इतका पाऊस झाला तर आज रविवारी सकाळपर्यंत ३१ मिमी पावसाची मागील २४ तासांत नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २२.७८ मिमीपर्यंत मागील २४ तासांत पाऊस पडला. ...
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता रेशन दुकानातून धान्य वाटप करणाऱ्या पाच दुकानदाराचा संसर्गाने मृत्यू झाला आहे, त्यामुळे रेशन दुकांदारांनाही सरकारी यंत्रने प्रमाणे विम्याचे सरंक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मे महिन्याच्या अखेरीस दुकानदारांनी संप पुक ...
बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची माहिती त्या त्या जिल्ह्याच्या यादीत धरली जात नसल्याची बाब लक्षात येताच यापुढे ज्या जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळला त्याची नोंद त्याच जिल्ह्यात करण्यात यावी अशा सुचना राज्याच्या आरोग्य स ...