कोरोनामुळे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. परिणामी नंदुरबार येथील मिरची उद्योग थंडावला आहे. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक रमाकांत पाटील... ...
भाजप निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सर्व गटात आणि गणात पक्ष सक्षम उमेदवार देणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ...