अतिवृष्टीने साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबी पावसाने केवळ दुःखाची फुले सोडली आहेत. ...
Nanded Crop Damage : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान, मदतीत तुटवडा आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांत संताप उसळला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 'आम्ही मतदानाच्या वेळी पाठ फि ...
Farmer Success Story : कमी खर्च, जास्त नफा आणि रासायनिक खतांपासून दूर राहून आरोग्यदायी उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीची दिशा दाखवत बाबुळगाव (ता. कंधार) येथील सुमनबाई बोराळे यांनी रानभाजी 'कर्टुले' लागवडीचा प्रयोग करून स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श ...
'अहो, सुट्टी मारायला जमणार नाही आणि पोहताही येईना...'पुरामुळे मार्ग बंद, तरीही गावकऱ्यांनी शिक्षकांना झेंडावंदनासाठी सुखरूप पोहोचवले, हदगाव तालुक्यातील मनुला गावाची घटना ...