Banana Export : भारत-पाक युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला होता; परंतु भारत-पाक युद्धविराम झाल्यानंतर केळीची निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. विदेशात केळीची निर्यात सुरुवात झाल्यामुळे केळीच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...
आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या उपस्थितीत मटका किंग अन्वर अली खान याला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून सध्या महायुतीतील दोन पक्षात चांगलीच जुंपली आहे. ...
Agriculture Success Story : मुदखेड तालुक्यातील निवघा हे गाव प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. याच गावातील एक युवा शेतकरी संभाजी व्यंकटराव भांगे (Sambhaji Vyanktrao Bhange) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत केवळ तीन महिन्यांत विक्रमी उत्पादन घे ...