काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सुसाट वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे आधीच्या नुकसानीचे पंचनामे प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे नव्या पावसाने शेतकरी अधिकच्या चिंतेत सापडले आहेत. ...
कृषी विभागाच्या परवानगीने आणि सहकार विभागाच्या नियंत्रणात जैविक खते उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था स्थापन असल्या तरी प्रत्यक्षात बहुतांश कागदावरच सुरू आहेत. या संस्थांमार्फत शेतकऱ्यांना रासायनिक खताचा पुरवठा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात या संस्था ...
Success Story : बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याच्या तीन दरवाजांद्वारे १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडण्यात आले. ...
Shiv Sena Shinde Group News: तळागाळातील लोकांना शिवसेना आपली वाटू लागली आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...