गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कंद वनस्पती काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी जीवरक्षक दलाच्या सहायाने ही वनस्पती काढली जात आहे. ...
सर्वांनी लग्नासाठी तयार रहा असा निरोप देण्यासाठी वधूचे काका मोठ्या उत्साहाने पहाटेच गावात गेले. मात्र, अंधारात अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अविनाश रायपुलवार असे या दुर्दैवी काकाचे नाव असून ही घटना हदगाव तालुक्यातील कव ...
दुचाकीची चाहूल लागल्यावर बिबट्या पळायला लागला़ तर दुसरीकडे बिबट्या आपलाच पाठलाग करतो असा समज झाल्याने दुचाकीस्वार वाहन सोडून गावाकडे आरडाओरड करीत आला़ यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र आले. घटनास्थळाकडे लाठ्या-काठ्या घेऊन ट्रॅक्टर, दुचाकी घेऊन १०० ते १५० जण ...
ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाने परिसर दणाणून गेला होता़ वार्धक्यामुळे नीट चालताही येत नसलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहाय्यकाच् ...
यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठ ...
मतीमंद मोठ्या बहिणीशी विवाह करण्यास कुणीही तयार नसल्याने मनाचा मोठेपणा व औदार्य दाखवून धाकटी पुढे आली, तिने माझ्याशी लग्न करावयाचे असल्यास मोठ्या बहिणीशीही लग्न करावे, अशी अट घातली. ही अट एका युवकाने मान्य करुन एकाच वेळी दोघींशीही विवाह केला. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे. पण त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. हे पाणी आल्यानंतर संकट टळणार असले तरी ते पाणी वेळेत आणण्याची कस ...