नांदेड शहर व परिसरात शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली़ अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने सर्वांची धांदल उडाली़ ...
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानच्या वतीने जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २१ लाख ३० हजार ८५७ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने १४ तालुक्यांसाठी पहिल्या टप्प्यात १८ लाख ५६ हजार पाठ्यपुस्तके मि ...
उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने व असलेल्या निवासस्थानांपैकी फक्त दोनच राहण्यायोग्य असलेल्या घरामुळे येथील ९० टक्के कर्मचारी परिसरातील घरात किरायाने राहून कर्तव्य पार पाडत आहेत़ ...
महापालिकेकडून दरवर्षी देखभाल दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात़ परंतु, ही कामे फक्त झोननिहाय केली जातात़ यापुढे ही कामे प्रभागनिहाय करावीत जेणेकरुन त्या कामावर नगरसेवकांचा वॉच राहील अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली़ त्यामुळ ...
पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले ...
शासनाच्या जलस्वराज्य-२ अंतर्गत अर्जापूर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे़ जागतिक बँकेकडून पाच कोटी अर्थसहाय्य मिळालेल्या योजनेची मुख्य जलवाहिनी जमिनीतून टाकण्यात आली. येत्या १५ दिवसात मांजरा नदीतील पाणी उपसाद्वारे चाचणी घेतली जाणार आहे़ द ...
विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यामुळे महापालिकेने म्हाळजा येथील फळ व भाजीपाला मार्केट पाडण्याची कारवाई केली होती़ मनपाच्या या कारवाईचा व्यापा-यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती़ ...
बारा महिने तुंबून वाहणारी पार्डी येथील नदी या वर्षात कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांतील विहिरी, बोअर कोरडे पडले होते़ पार्डी परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता़ शासकीय स्तराव ...