शहर वाहतूक शाखेकडून सध्या वाहतूक सुधारणेसाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे़ या मोहिमेअंतर्गत वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात येत आहे़ रविवारी बसस्थानक परिसरातील हातगाडे व इतर अतिक्रमण शहर वाहतूक शाखेने हटविले़ प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याची ज ...
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगर तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात़ काही जण धबधब्याचे मनोहारी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रयत्नशील असतात़ परंतु, काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालू ...
रेल्वे प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अॅपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ सदर अॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड वि ...
बुकशेल्फ : ‘किल्ले कंधार व राष्ट्रकुटकालीन शिल्पवैभव’ या विषयावर संशोधन करून, कंधारचे स्थानिक महत्त्व आणि तिथे बहरलेल्या एका वैभवशाली संस्कृतीवर पुन्हा नव्याने प्रकाश टाकला. संस्कृतीचे अनेक पदर असतात. ते समजून घेताना विशेषत: गतकाळातील संस्कृतीचा मा ...
बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़ ...
येथे आदिवासी अभ्यास व संशोधन केंद्र निर्मितीचा असताना या केंद्राचा कार्यभार पाहण्यासाठी सनियंत्रण समिती, समन्वयक व दोन सहसमन्वयकांच्या केलेल्या नियुक्तीत एकाही आदिवासी समाजाचा प्रतिनिधी नसल्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे ...
स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ ...