गेल्या दोन दिवसांपासून माहूर तालुक्यात पावसाने कहर केला आहे. ढगफुटीमुळे तालुक्यातील अपवाद वगळता १०० टक्के शेतातील पिके वाहून गेली. तर अनेक घरांची पडझड झाली आहे. काल दिवसभरात झालेल्या १८८ मिलि पावसाने नदी- नाले, काठावरील गावे, वाडी, तांडे, जलमय झाले ह ...
आदिवासीबहुल गावे पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) मध्ये अद्यापही समाविष्ट करण्यात आली नसल्याने पेसा निधीपासून ती गावे अजूनही दूर आहेत. अशी गावे पेसामध्ये समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे़ ...
वर्धा-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली असून ताबाही मिळवला आहे. तालुक्यातील चार गावांतील भूसंपादन प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलक ...
विविध प्राधिकरण, संस्था, कंपन्यांकडून रस्ते खोदण्यासाठी परवानगी घेतली जाते़ मात्र संबंधितांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते तसेच दिसतात़ याचा त्रास संबंधित भागातील रहिवाशांना भोगावा लागतो़ मात्र या प्रकारास आता आळा बसणार आहे़ राज्याच्या नगरविकास ...
जुलैमध्ये झालेल्या मोठ्या पावसानंतर तब्बल २५ दिवसांचा खंड दिलेल्या पावसाने श्रावण महिन्यात जोरदार पुनरागमन केले़ जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरु आहे़ सलग दोन दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अतिवृष्टीही झाली़ याचा फटका तब्बल २९७ गावां ...
दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्त आज सकाळी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सर्वपक्षीय व सर्वजातीय संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. ...
भाजपा स्थापनेचा दोन वर्षानंतर पक्ष वाढीसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नांदेडमध्ये १९८२ मध्ये पहिली जाहीर सभा घेतली होती. पक्ष कार्यासाठी तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीन लाखांची थैलीही वाजपेयी यांना भेट दिली होती. भाजपाची स्थापना १९८० म ...