तेलंगणाला त्यांचा पाण्याचा वाटा देतानाच उर्वरित पाणी समुद्रात वाहून जावू नये म्हणून शासनाला दोन पर्याय सुचविल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली. ...
सध्या गाजत असलेल्या कृष्णूर धान्य घोटाळा सुमारे ४०० कोटींचा असल्याची माहिती तपास अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी गुरुवारी बिलोलीचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांच्यासमोर साक्ष घेताना सांगितले़ ...
गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वैशाली माने हिस न्या़जहांगीर पठाण यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ तब्बल ३६ दिवस लोटूनही सुरेखा राठोड यांचे मारेकरी शोधण्यास पोलिसांना यश आले नाही ...