‘गोविंदा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा’ च्या गजरात लाखो भाविकांनी गुरुवारी भगवान बालाजीचे दर्शन घेतले. सायंकाळी निघालेल्या भगवान बालाजीच्या रथयात्रेतही भाविकांनी सहभागी होण्यासाठी गर्दी केली. ...
शहरातील मदिनानगर येथील मदिना तूल उलूम शाळेजवळ महापालिकेच्या भूखंडावर ८ कोटी १६ लाख रुपये खर्चून उर्दू उभारण्यात आले. या उर्दू घराचे उद्घाटन या ना त्या कारणामुळे अद्याप झाले नाही. परिणामी उर्दू घराची देखभाल करण्यात दिरंगाई झाली. याच कालावधीत उर्दू घरा ...
‘‘बेटी बचाओ आणि बेटी पढाओ’’ म्हणणाऱ्या लोकांची प्रवृत्ती काय आहे, या लोकांपासूनच ‘बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आज त्यामुळे महिला भगिनींचे भवितव्य व मुलींचे भवितव्य धोक्यामध्ये आले आहे, हे आपण पाहतोय. याशिवाय, अशा या राज्यकर्त्यांचे पुरस्कर्ते सद्या वाढल ...
मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले. ...
तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पाच वर्षीय बालकास झटके येत असल्याने दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याचा आ ...
जिल्ह्यात नादुरुस्त असलेल्या तब्बल ११२० विद्युत रोहित्र अर्थात ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीसाठी ४ कोटींचा निधी देण्यास पालकमंत्री रामदास कदम यांनी तत्काळ मान्यता दिली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस् ...
दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या विविध घाटांवर दुर्गादेवी विसर्जनाचे नियोजन करण्यात येते़ परंतु, यंदा पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने विसर्जन स्थळात बदल केला आहे़ ...