निसर्ग व मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीत कमी-जास्त प्रमाणात पाणी आहे़ गावागावातून या वस्तूंच्या माध्यमातन शहराला पाण्याची निर्यात होते़ हे पाणी आता गावातच थांबविण्याची आवश्यकता आहे़ ...
तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव जलसंपदा विभागाच्या निधीतूनच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे़ महापालिकेने या तलावासाठीच्या खर्चास असमर्थतता दर्शविल्यानंतर शासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता़ ...
दरेसरसम-आंदेगाव साठवण तलावाचे दार बंद करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ परंतु, सदर तलावासाठी संपादित जमिनीच्या मोबदला वाटपात समानता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष असून समान मावेजा द्यावा, यासाठी शेतकरी एकवटले आहेत़ त्यामुळे अकरा वर्षांपासून सुरू असलेला त ...
गतवर्षात नांदेड जिल्हा घोटाळ्यांनी राज्यभर गाजला़ राज्यभर व्याप्ती असलेल्या या घोटाळ्यांची नांदेडात सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बड्या मंडळींना तुरुंगाची हवा खावी लागली़ यातील अनेक प्र्रकरणांचा तपास अद्यापही सुरुच आहे़ ...
नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानक व रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेसाठी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे सुरक्षा विभागाचे नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक तथा कमांडंट सचिन वेणू देव यांनी नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत रेल्वे सुरक्षेसाठी व प ...
मागील निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे घणाघाती आरोप होत होते़ या आरोपांची उत्तरे देताना काँग्रेसची दमछाक झाल्याचे दिसून आले होते़ नेमकी तशीच परिस्थिती आता भाजपाची झाली आहे़ ...
(ता़ बिलोली. जि़ नांदेड) बिलोलीहून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात मद्याचे दर हे महाराष्ट्रातील दरापेक्षा जवळपास ३५ टक्के कमी असल्याने मद्यपींनी तेलंगणाचा रस्ता धरला आहे़ ...
शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे यंदा शालेय सहली काढण्यासाठी कुठलीही शाळा धजावत नसल्याची सध्या सर्वत्र परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलीला ‘ब्रेक’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...