माहूर शहरासह तालुक्यातील ४० गावांची जलवाहिनी म्हणून पैनगंगा नदीच्या पाण्याचे नागरिक जलपूजन करीत असतात़ त्याच पैनगंगा नदीचे पात्र नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडल्याने शहरासह खेडेगावात भीषण जलसंकट उभे टाकले आहे़ ...
राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात गेल्याने काँग्रेस पक्षाचा ९ सदस्य असूनही हिरमोड झाला़ दोन्ही पॅनलकडे संचालकाचे संख्याबळ सारखेच असल्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली़ ...
शहरातील दिवाबत्तीच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठप्प झाले असून, हे काम पाहणाऱ्या ठेकेदाराचे ९६ लाख रुपये थकल्याने ठेकेदाराने या कामातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...