मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाल ...
महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त धनगर समाज असून हा समाज पूर्वीपासूनच भटके व आदिवासी जीवन जगत आला आहे़ या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे़ यासाठी धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन व ९१ एल्गार मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती ध ...
मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे दुर्धर अशा कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ ग्रामीण भागात या आजाराच्या लक्षणाकडे वेळीच लक्ष न दिल्याने या आजारातून मृत्यूनेच सुटका होत आहे़ हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात कर्करोग जनजागृती व नियंत्रण प्रकल्पाची अंमलबजावण ...
आजच्या काळात सर्वाधिक प्राधान्य हे सुरक्षिततेला दिले पाहिजे़ लहान-लहान गोष्टींमध्ये बदल करुन आपल्याला आपले जीवन अधिक सुरक्षित करता येते़ त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे़ ‘लोकमत’नेही सुरक्षाविषयक प्रबोधनात नेहमीच पुढाकार घेतला आहे़ त्याबद्दल लोकमत परिवारा ...
शहरातील काबरानगर जलशुद्धीकरण केंद्र ते देगलूर नाका दरम्यान मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे़ त्यामुळे बुधवारी १२ भागांमध्ये निर्जळी होती़ गुरुवारीही हे काम सुरु राहणार असल्यामुळे गुरुवारीही पाणीपुरवठा करण्यात येणार ...
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १६ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बुधवारी येथील कुसुम सभागृहात सुरुवात झाली. ...