येथील रजिस्ट्री कार्यालयात एक महिन्यापासून आॅनलाईन सेवा बंद असल्यामुळे नागरिक भीतीने रजिस्ट्री करण्यास येत नाहीत, त्यामुळे ७५ टक्के रजिस्ट्रीवर परिणाम झाला आहे़ रजिस्ट्री खोळंबल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरु ...
तालुक्यात शिधापत्रिकात समाविष्ट सदस्यांची रेशन दुकानदाराकडून आधार व्हेरिफिकेशन (सत्यापन) चालू आहे. आपण आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर आपणास काही फटका बसणार का? असा दुष्काळात कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांत संभ्रम ...
जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ...
शहरातील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा नवा पॅटर्न अंगीकारला असल्याचे समोर आले आहे. दहावी व बारावीच्या आगामी परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहेत. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून प्रत्येक निवडणूक ही मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा घेवून येत आहे. या अत्याधुनिक सुविधांचा वापर करताना शासकीय यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकार ...
शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो. ...