अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील सर्वच घटकांवर अन्याय केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत. ...
२०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे बिलोली तालुक्यातही वाहू लागले आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून मते खेचण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. ...
लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध व भेसळयुक्त दारूची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ११ ते १९ मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ लाख ३४ हजार ३८० रुपय ...
व्हॉटस्अॅप ग्रूपवरील एक्झीट पोलवर मत नोंदवल्याची तक्रार सी-व्हीजील अॅपद्वारे प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करुन गोपाळचावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलूकर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...