शहरात अमृत योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याची तपासणी करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे एकूणच शहरातील वृक्षारोपणाचा हा विषय ऐरणीवर आला आहे. ...
भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी ही जगातील मोठी शोकांतिका आहे. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. फाळणीचे दु:ख खऱ्या अर्थाने विविध भारतीय भाषांतील कथांमधून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाले आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र मोहन यांनी केल ...
पैसे असो वा एखादी वस्तू हरवली असेल अन् ती कुणाला सापडली तर सहसा कुणी परत देण्यास तयार होत नाही. असे बऱ्याच वेळा आपण पाहतो. परंतु, सापडलेले पैसे कुणाचे आहेत. त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यास पैसे किंवा रक्कम परत देणारी माणसेही समाजात खूप कमी असतात. ...
चिखली बु. ता. किनवट येथे गतवर्षी १ फेब्रुवारी रोजी वनविभागाने ‘आॅपरेशन ब्लू मून’तंर्गंत राबविलेल्या मोहिमेत ४० लाखांचे २८ ट्रॅक्टर व १ टेम्पोतील असे एकूण ५९ घनमीटर सागवान जप्त करण्यात आले. किनवट पोलिसांत याप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात ...
जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यातील काही भाग हा पैनगंगा वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सदर संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही गतीविधी करता येणार नाहीत, असे स्पष्ट नमूद असल्याने या भागात वाळू उत्खनन अथवा वाळू वाहतूक होऊ देऊ नये, असे आ ...
तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे. ...