महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना आता १५ ऐवजी आठ दिवसांत मजुरी दिली जाणार आहे. २०१८-१९ पर्यंत मजुरांची मजुरी ही १५ दिवसांच्या आत दिली जात होती. ...
कंधार तालुका डोंगराळ, दुर्गम भागानी व्यापला आहे. आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी जशी ओढाताण होते.तशीच सुविधा देत असताना कसरत करावी लागते. आंबुलगा उपकेंद्रातील आरोग्य सेविका अहिल्या रणखांब यांंनी आरोग्यसेवेचा ठसा उमटविला आहे. ...
विज्ञान-तंत्रज्ञान युगात मानव चंद्रावर मार्गक्रमण करत असताना, देशप्रगतीच्या विकासाच्या वल्गना करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हाती हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणा-या वडार समाजाच्या व्यथा मात्र त्यांच्या जन्मालाच पुजलेल्या आहेत की क ...
आरळी ता़ बिलोली येथील युवक प्रकाश बोडके यांनी अवास्तव व्याजाचा तगादा व अपमान सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली होती़ ...
गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचारिका म्हणून कर्तव्य बजावणा-या पीक़े़ भगत यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहून रात्री-अपरात्री उपचाराकामी येणा-या रुग्णांवर प्रथमोपचार करून दिलासा देण्याचे कार्य करत अनेक ...
राज्यभर गाजलेल्या कृष्णूर येथील इंडिया मेगा अॅग्रो कंपनीतील धान्य घोटाळ्याची नांदेडसह हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांतही व्याप्ती पसरली आहे़ त्यात आता मुख्य सूत्रधार अटकेत असल्यामुळे तपासात धान्य घोटाळ्याची संपूर्ण साखळीच बाहेर येण्याची दाट शक्यत ...
आदिवासी तालुक्यातील अंबाडी येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत मोडकळीस आली असतानाही येथे कार्यरत कंत्राटी परिचारिकेने नऊ वर्षांत येथेच ४०० महिलांची सुलभ प्रसूती करून कार्याचा ठसा उमटविला. ...