बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे. ...
सरकारे येत जात राहतात. मात्र एखाद्या सरकारने एखाद्या जिल्ह्याला दुजाभावाने वागवल्याचे आजवर मी कधीही पाहिले नव्हते. पण भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यापासून नांदेडला सातत्याने सापत्न वागणून दिली जाते आहे. ...
पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़ ...
२०१३ मध्ये या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्यामुळे २०१९ मध्ये पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याचा मान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास मिळाला आहे. ...
तालुक्यातील अवैध वाळू, गौण खनिज व इतर अवैध वाहतुकीवर आळा बसण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ़सचिन खल्लाळ यांनी धाडसत्र मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील पाटोदा (थ), कारेगाव, चोंडी, संगम, सिरसखोड, रोशनगाव व बाभळी फाटा या सहा ठिकाणी दिवस-रात्र बैठे पथकांची ...
शासकीय दंडाची रक्कम टाळणे व मजुरांची मजुरी या दोन्हीच्या रकमा काही लाखात गेल्याचे लक्षात येताच वाळू ठेकेदाराने रात्रीतून साहित्यासह गाशा गुंडाळल्याचा प्रकार ३० मे रोजी सगरोळी येथे घडला. ...
तालुका दुष्काळाने होरपळून निघत आहे. दुष्काळी मदत, पीक वीमा रक्कम हाती नाही, खरीप पेरणीपूर्व कामाची लगीनघाई चालू आहे. त्यात घरगुतीसह इतर ग्राहकाकडे १ कोटी ५५ लाखापेक्षा अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या तगाद्याला तोंड कस ...