Banana Farming : सोमवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी केळी काढण्यापूर्वी व्यापाऱ्यांना इसार पैसे घेऊन माल देण्याचा सौदा देखील केला होता. ...
शेती ही आता फक्त पारंपरिक पद्धतीने न चालवता आधुनिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी समूहाने शेती (गटशेती) करणे ही काळाची गरज आहे असे स्पष्ट मत कृषी शास्त्रज्ञांनी ‘विकसित कृषि संकल्प अभियान’च्या समारोप कार्यक्रमात मांडले. ...
Banana Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सोमवारी (९ जून) रोजी संध्याकाळी मृग नक्षत्रावर (Mrig Nakshatra) आलेला वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः मुळासकट उद्ध्वस्त झाले. वाचा सविस्तर (Banana Crop Damage) ...
Tobacco Farming : महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभाग व परिसरात तंबाखूची मोठ्या प्रमाणात लागवड (Cultivation) केली जाते. या पिकापासून भरघोस उत्पन्न मिळते पण या शेतीमागे आहे धूर, जोखीम अन् अतोनात मेहनत. वाचा तंबाखू लागवडीचा संघर्षमय प्रवास. (Tobacco Farming) ...