Maharahstra Pik Nuksan गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, त्यामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमधील तब्बल साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...
नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट | विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता | अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूरस्थितीने नांदेड जिल्ह्यात घेतले आठ बळी | पूर ओसरला, स्वप्ने गेली वाहून ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यावर पुन्हा एकदा संकटाचा डोंगर कोसळला आहे. आकाशातून बरसलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचा बळी... आणि अश्रूंनी डोळे पाझरणारे शेतकरी. पावसाने दिलासा नाही तर विदारक वेदना ...