हळद, केळी व कांद्याची काढणी वेगाने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कच्चा माल बाजारात दाखल होत असताना त्याच्या किमतीत घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. युद्धामुळे आखाती देशात निर्यात होणाऱ्या हळद, केळी, कांदा तसेच भाजीपाला पिकांच्या दरात घसरण होण्याची भीती शे ...
Success Story : पतीच्या निधनानंतर अनेक महिलांचे आयुष्य संकटात सापडते. मात्र बारूळ (ता. कंधार) येथील प्रेमला संजय कदम यांनी संकटाला शरण न जाता जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या संसाराची गाडी पुढे नेली. ...
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सुसाट वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे आधीच्या नुकसानीचे पंचनामे प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे नव्या पावसाने शेतकरी अधिकच्या चिंतेत सापडले आहेत. ...