sunil tatkare Ratnagiri- रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परं ...
त्या भागातील लोकांच्या हिताचा विचार करुन नाणारमध्ये हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली होती. आमच्या दबावामुळेच आधीच्या सरकारला तो प्रकल्प रद्द करावा लागला. ...
शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. ...
नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती. ...