विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर अद्याप चर्चा होणे बाकी असताना आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नसताना सरकार नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का करत आहे, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे ...
नागपूर मधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकामी पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. ...
राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्यात येत आहे. कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाने सुरु केलेला आहे. ...
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी व फलोत्पादन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी विधान परिषदेत नियम २६० अन्वयेच्या प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली. ...
राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील १७ गावांच्या हद्दीत येऊ घातलेल्या विनाशकारी ग्रीन रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध दर्शवून हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोकण रिफायनरी विरोधी संघटनेने नागपूर येथे आजपासून आंदोलन सुरु केले आहे. आंदोलन ...
उच्च शिक्षण, एमपीएससी, इतर शिक्षण यासाठी अनाथ म्हणून आरक्षण कोटा असावा. अर्जामध्ये जातीच्या कॉलमसह एक कॉलम आणखी असावा, ज्यात अनाथ असे लिहिता येऊ शकेल, याबाबत शासन गंभीरतेने विचार करीत आहे, अशी घोषणा महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मं ...
पीडित महिलांना तातडीने वैद्यकीय व अन्य सर्व मदत मिळावी म्हणून आवश्यक असणारे निर्भया सेंटर केईएममध्ये येत्या तीन महिन्यात कार्यान्वयीत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी आज विधानसभेत केली. ...
राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे दोन महिन्यात सर्वेक्षण करण्यात येईल. पथविक्रेता समित्या गठित करण्यात येतील. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर तर हॉस्पिटलपासून १०० मीटरचा परिसर नो फेरीवाला झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ...