उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. ...
भारतात पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ती आठवण जोपासण्यासाठी दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो. मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या सप्ताहाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. त्यानिमि ...
लग्न समारंभासाठी अनेकजण दुकानातून रेडिमेड कोट विकत घेतात किंवा टेलरकडून बनवून घेतात. परंतु चंद्रपूरच्या एका युवकाने आपली शक्कल लढवून खास दारूच्या तस्करीसाठी एक कोट तयार करून घेतला. त्यात दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी ३० कप्पे तयार केले. कोट घेऊन नागपुरात ...
नागपूर रेल्वेस्थानकावर मागील सहा महिन्यांपासून बॅटरी कारची सेवा ठप्प झाल्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मोठा त्रास होत होता. परंतु गुरुवारपासून बॅटरी कारची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील सुविधेत वाढ करून ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कार टू कोच सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. ...
मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष ...
भारतीय रेल्वेच्यावतीने देशभरातील ६०० रेल्वेस्थानकाच्या मुख्य भागात स्थानिक संस्कृती, इतिहासाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील रेल्वेस्थानकावर संत्र्याची प्रतिकृती लावण्यात येणार आहे. ...