आयात खर्चात एक वर्षात ९३ टक्के वाढ झाली असून, टांझानिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार या देशांची तिजोरी भरली आहे. जगातील डाळी व कडधान्यांचा सर्वाधिक खप भारतात होतो. ...
पलेटवा या शहरात भारताच्या मदतीने अनेक विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे शहरच दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले असेल, तर तेथील विकासप्रकल्पही धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...
सरकारने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे आणि या बातमीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हवाई हल्ल्याचा दावा केला आहे. ...
म्यानमार आणि भारत यांची भारताच्या पूर्वांचलनजीक असलेली सीमारेषा ही भारताच्या सुरक्षा तसेच सांस्कृतिक धोरणांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असते. म्हणूनच या प्रश्नाचा भारताच्या दृष्टिकोनातून आढावा घेणे हे महत्त्वाचे ठरते. ...