कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कर्मचा-यांच्यावतीने बील पोहच करावीत. मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर देवून सुरक्षित अंतर ठेवून बील वाटप करावे, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात. ...
तलावात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाऊस लांबणीवर गेल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. घंटेवारीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, ...
ते म्हणाले, आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, आपल्याला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले; तसेच आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरू नका, असे प्रबोधनही त्यांनी केले. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शहरात धूर व जंतुनाशक औषध फवारणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधनही केले जात आहे. ...
अनेकांनी यापुढील दिवसांत लॉकडाऊन कडक केला तर अन्नधान्याची साठवणूक घरी हवीच म्हणून खरेदीसाठी किराणा व धान्य दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसत होते. राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. याशिवाय पोस्टातही जनधन खात्याम ...
‘कोरोना व्हायरस’ने देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. शासनाच्या आवाहनानुसार सर्वजण घरात थांबून आहेत. दुसरीकडे जिवाची पर्वा न करता महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. अशा कर्मचाºयांना सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...