मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ला महाराष्ट्रातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता. ...
सचिन लुंगसे - मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वेंगुर्ला रॉक्सचा अभ्यास करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला. ...
नागपूर : हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंनी हलका आहार घेण्याला पसंती दिली. पारंपरिक वरण आणि भात खाण्याऐवजी त्यांनी प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर भर दिला. यावेळी काही खेळाडूंनी चिकन खाण्याला प्राधान्य दिले, तर दु ...
ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान पदाची निवड सोमवारी संपली आहे. अनिवासी भारतीय उद्योजक ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. ...
मुंबईतील ताज हॉटेल पाहायचं जसं अनेकांचं स्वप्न असतं. अगदी तसंच या ताज हॉटेलात जाऊन आपण चहा तरी पिऊयात, असेही अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे अभिनेत्री हेमांगी कविचेही हे स्वप्न होते. जे वयाच्या ४१ व्या वर्षी पूर्ण झाले. ...
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणा-या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून यंदा श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. पैकी उत्कृष्ट बाल मूर्तीकार म्हणून ७ विद्यार्थ्या ...
Ganesh Festival Road Condition After Kolhapur: कोकणात जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गेल्या दशकभरापासून कामच सुरु असलेला मुंबई-गोवा महामार्ग आणि दुसरा म्हणजे पुणे-कोल्हापूरमार्गे. पण सरकार राजकारणात व्यस्त राहिले, अन् रस्ते कधी गाय ...