मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेशाच्या अंतिम मुदतीबाबत बदल करून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परिषदेच्या आधीच्या वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. ...
शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी पुण्याहून दिल्लीकरिता अकासा कंपनीच्या विमानाने उड्डाण केले. त्यावेळी त्या विमानामध्ये १८५ प्रवासी व ६ केबिन कर्मचारी होते. ...