ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Western Railway: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे ते खार रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मंगळवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचा फटका घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला. ...
Shiv sena UBT Dasara Melava: आज विजयादशमी दसऱ्यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे मुंबईत होत आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचे पडसादही उमटले. ...