मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Sachin Tendulkar : ‘क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेचे महत्त्व असते. एका धावेमुळे तुम्ही जिंकू शकता किंवा हरू शकता. या एका धावेचे महत्त्व मला शिवाजी पार्क मैदानातील सामन्याने कळाले,’ अशी आठवण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितली. ...
Mumbai Home: झोपड्या हटवून त्या जागेवर घरे बांधण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्याच ‘एसआरए’ने (झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण) मुंबईत गरिबांसाठी घरे संकटात आल्याची जाहीर कबुली दिली आहे. ...
अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयांमुळे बिझनेस हब अशी ओळख निर्माण झालेल्या मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे लवकरच ‘ईडी’चे (सक्तवसुली संचालनालय) कार्यालय तयार होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारीतील अर्धा एकर भूखंड ‘ईडी’ला देण ...
Atal Setu: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९० हजार ३८५ रुपये टोलद्वारे प्राप्त झाले आहेत. मात्र या महसुलावर एमएमआरडीएचे समाधान झालेले नाही. ...