मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Nagpur : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे, परंतु आता स्थिती बिघडली असून प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातही नागपूरकरांचा श्वास गुदमरायला लागला आहे. ...
India First Bullet Train Date Released: बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तासांत कापता येणार आहे. यामुळे मुंबई आणि अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे. ...
निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रे वितरणास सुरुवात झाली. ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत ११,३९१ अर्ज वितरित झाले होते. ३० डिसेंबरला उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...