मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेटीदरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य. ...
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टानं मनपा प्रशासनाला कठोर इशारा दिल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी प्रदूषण नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली. ...
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी जारी करण्यात आलेली नियमावली न पाळणाऱ्या कंत्राटदारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि मनपानं दणका दिला आहे. ...