मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या आपल्या निवडीचे सर्व श्रेय हे अभिजात मराठी रसिक वाचकांना असल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली. ...
मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसचे मुंबई अध्यक्ष रमेश कदम यांच्या पुढाकाराने मुंबईतील विविध सामाजिक संस्था संघटना यांनी एकत्रित येऊन शिक्षण हक्क समिती स्थापन केली आहे. ...