मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: वर्सोवा विरार या सागरी पुलामुळे वर्सोवा विरार किनाऱ्यालगतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार आहे, असे सांगत कोळी बांधवांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी आल्यास पुन्हा त्यांना हुसकावून लावू, असा निर्धार स्थानिक मच्छीम ...
Mumbai: एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी ‘कंडोम’ ही यशस्वी उपाययोजना आहे. त्यासाठी मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीतर्फे मुंबईत सामाजिक संस्था, समुपदेशन केंद्रांना दरमहा सात लाख मोफत कंडोमचे वाटप केले जाते. ...
Mumbai: प्रवासाला कमीत कमी वेळ लागावा, या उद्देशाने अनेक जण विमानाने जाणे पसंत करतात. अनेक विमान कंपन्या वेळच्या वेळी प्रवाशांना त्यांच्या ईप्सित स्थळी सोडतातही. ...