ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Gazetteer Department: राज्य शासनाच्या गॅझेटिअर म्हणजेच दर्शनिका विभागाने नुकतेच साठाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ...
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाला देण्याविरोधात आज ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामधून हा प्रकल्प अदानी समुहाला देण्यास विरोध करण्यात आला. ...
ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाविरोधात शनिवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ...
"आपले सरकार असताना आपण, तुम्ही सांगा अडीच वर्षांच्या काळात, आपण कधी तरी धारावीचा गळा घोटू असा एक तरी जीआर काढला का? मग ते जे म्हणतायत 2018 साल, तेव्हा आम्ही नव्हतोच , तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो. त्यामुळे पाप कुणाचं असेल, त ...
Uddhav Thackeray News: ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे त्यांनी आजच्या मोर्चातील हा अडकित्ता, खलबत्ता लक्षात घ्यावा. या खलबत्त्यात यांना असं चेचून काढू की, पुन्हा अदानींचं नाव काढणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ...