ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पालिकेच्या कारभाराची चौकशी ही काही नवीन बाब नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी होते तेव्हाही त्यांनी नंदलाल यांच्यामार्फत काही मोठ्या महापालिकांच्या चौकशा केल्या होत्या. त्या चौकशांचे काय झाले बरे, असा प्रश्न मुंबईबाबत होणार नाही कशावरून? ...
मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना सुरु होत असून आपल्या दवाखान्यांना मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या दवाखान्यांची संख्या सातत्याने वाढवली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहिमेंतर्गत दिली. ...