ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अणुव्रत विश्व भारती सोसायटी आयोजित ' एलिव्हेट एक्सपिरिअन्स द रिअल हाय ' या मोहिमेंतर्गत मंगळवारी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात ' से येस टू लाईफ - नो टू ड्रग्स ' हा उपक्रम पार पडला. ...
म्हाडा प्राधिकरणाशी केलेल्या करारामध्ये 30 वर्षांनी कराराचे नूतनीकरण करण्यात येईल अशी अट होती. तसेच बैठ्या सदनिकांसाठी नाममात्र 1/=रुपया भुईभाडे आकारले जात होते. ...