मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मरोळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात टी-२ नजीक मिठी नदीच्या काठावर बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांची तक्रार ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने महापालिका आयुक्तांकडे केली होती. ...
Mumbai Heavy Rain News: सोमवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबई ११५ मिलिमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. ...
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला होता. ...
गेल्या १९ वर्षांत खरे आरोपी पकडलेच नाही का? नेमका तपास कसला झाला? असे सवाल उपस्थित करीत ११ जुलै २००६ च्या बॉम्ब ब्लास्टमधील जखमींनी खंत व्यक्त केली. ...