मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Devendra Fadnavis: रत्न आणि दागिने उद्योग हा मुंबईचा आहे, कारण वार्षिक युएसडी 37 अब्ज निर्यातीपैकी 72% हिस्सा मुंबईचा आहे. रत्न आणि दागिने उद्योगात महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असे ठाम प्रतिपादन राज्याचे ...
महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरीवलीत व्यक्त केला. ...