मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रभादेवी येथील रेल्वेमार्गांवरील पुलाच्या पाडकामासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रा डेव्हलपमेंट महामंडळाने (महारेल) अद्याप सुधारित आराखडा पश्चिम रेल्वेला सादर केलेला नाही. ...
Mumbai News: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी उद्योगाला जबरदस्त फटका बसला आहे. जुलैपर्यंत शासन नियमानुसार मासेमारी बंद असते,दि, १ ऑगस्टपासून मासेमारीला सु ...