मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयांमुळे बिझनेस हब अशी ओळख निर्माण झालेल्या मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे लवकरच ‘ईडी’चे (सक्तवसुली संचालनालय) कार्यालय तयार होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारीतील अर्धा एकर भूखंड ‘ईडी’ला देण ...
Atal Setu: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९० हजार ३८५ रुपये टोलद्वारे प्राप्त झाले आहेत. मात्र या महसुलावर एमएमआरडीएचे समाधान झालेले नाही. ...