मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आग किंवा अन्य आपत्कालीन घटनेच्या वेळी बचावकार्यात वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे अग्निशमन दलास अडथळे येत आहेत. त्यामुळे घटनास्थळी अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलिस ठाण्यात थेट ‘एफआयआर’ नोंदविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ...
मुंबई पोलीस दलात गुन्हेगारांचा डेटा अपडेट ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'गुन्हे कार्यप्रणाली केंद्रा'कडे (MOB) अनेक पोलीस ठाण्यांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे. ...
पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगारनिर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसे ...
Rohit Shetty Firing Case: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही केवळ दहशत नसून त्यांना ठार मारण्याचा पूर्वनियोजित कट होता, असा संशय व्यक्त केला जात आ ...