मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Best Food City In The World: भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. इथे नाक्या-नाक्यावर एखादा हटके पदार्थ चाखायला मिळतो आणि त्याची थेट जगही दखल घेते. ...
Agri Export देशभरातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाची थेट जेएनपीटीए बंदरातून आयात-निर्यात करण्यासाठी कृषी वस्तू आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधा केंद्राच्या निर्मितीसाठी जेएनपीटीएने बुधवारी दोन कंपन्यांशी करार केला. ...