मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील अस्वच्छता दूर करण्याच्या दृष्टीने आता मुंबई महापालिकेने घरोघरी शौचालय उभारणीसाठी वैयक्तिक ११,००० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ अंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी ३ कोटी ५७८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा ६४ किमीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात नवी तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, तो भाग २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या, त्यावरून हलक्या वाहनांना वाहतुकीस मुभा आहे. ...
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. ...