मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधातील कारवाईला मुंबई महापालिकेने आणखी वेग दिला असून पुढील दोन महिन्यांसाठी कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ...
Mumbai Police: मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या आणि कर्तव्यापासून मागे हटणाऱ्यांवर पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचं स्वच्छ शहर बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. आता क्लीन-अप मार्शल नाही, तर पालिकेचे अधिकृत ३०० हून अधिक ज्युनिअर सुपरवायझर्स थेट मैदानात उतरून दंड वसूल करणार आहेत. ...
Richest railway station in India: जेव्हा आपण भारतातील सर्वात व्यस्त किंवा भव्य रेल्वे स्थानकांचा विचार करतो, तेव्हा मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा हावडा जंक्शनची नावं प्रामुख्याने समोर येतात. मात्र, कमाईच्या बाबतीत कोणतं स्थानक 'सुपरस्टा ...
देशाची आर्थिक राजधानी-राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणारा देशातील पहिला सहापदरी द्रुतगती महामार्ग. अभिमानाने मिरवला जाणारा हा एक्सप्रेस मेगा हायवे तब्बल ३२ तास ठप्प राहतो आणि एका झटक्यात ‘विकसित म ...
Mumbai-Pune Expressway Story: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अडकलेल्या लाखो प्रवाशांपैकी एक म्हणजे लेखक नितीन साळुंखे. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या साळुंखेंना आपल्या घरी पोहोचायला तब्बल २३ तास लागले! त्यांनी मांडलेलं वास्तव यंत्रणेचे डोळे उघडणारं आहे. ...