मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई आणि नवी मुंबईला जलद आणि पर्यावरण पूरक मार्गाने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा वॉटर टॅक्सी प्रकल्पाची आखणी राज्य सरकारने केली आहे. मेट्रो आणि रस्ते मार्गाने मुंबई आणि लगतच्या शहरांना जोडण्याची कामे वेगाने सुरू असतानाच वाहतूककोंडीतून सुटका देणार ...
Mumbai: एकेकाळी मुंबईत जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत असे म्हटले जायचे. परंतु, आता मोठ्या प्रमाणात घरे आणि व्यावसायिक संकुलांची निर्मिती होत आहे. उत्तुंग इमारती बांधल्या जात आहेत, ज्यामुळे मुंबईची स्कायलाईन पूर्णपणे बदलून जात आहे. जमिनीची कमतरता असताना ...
पूर्वी सकाळची कोवळी उन्हे घरात पसरायची... आकाशाचा एक तुकडा खिडकीतून दिसायचा. मग संध्याकाळी संधीप्रकाश आसमंताला व्यापू लागला किंवा रात्रीचा प्रखर उजेड डोळ्यांना खुपू लागला की, तांबुसलेल्या अवकाशात घरट्यांकडे परतणाऱ्या पाखरांचे थवे दिसायचे. वैशाख सरतास ...
Maharashtra Monsoon Update निम्मा महाराष्ट्राच मान्सूनने व्यापला असून, शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मान्सून खान्देशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे. ...