मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘एससीएलआर’ रस्त्याचे सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला आहे. ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
महापालिका कर्मचारी असल्याचे भासवत चौघांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेतून कर्ज घेत त्याची परतफेड न करता ६२ लाख ८१ हजार ५३१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. ...
२००४ मध्ये पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातून भाजपचे माजी खा. गोपाळ शेट्टी यांच्यासह पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे. ...
विदर्भापासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ...